BISWAS Nov 1 Issue 18 | Page 129

बरं, खरंच कोव्हिड म्हणजे कोरोना - २ नोंदला जात आहे वा होता का? तर नाही. ती फसवणुक आजही सर्वत्र चालू आहे. बर्लिन हॉस्पिटलने शिफारस केलेली आरटीपीसीआर चाचणी जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी २०२० मधे स्वीकारली. तिच्या समर्थनाचा अहवाल 'काॅर्मन - ड्राॅसन अभ्यास' म्हणून ओळखला जातो. तो अहवालच म्हणतो की, चीनच्या प्रयोगशाळेने पाठवलेल्या ज्या संगणकीय मांडणीवर ही चाचणी आधारित आहे, ती मांडणी कोव्हिड- १९ म्हणजे कोरोना-२ या विषाणूची नाही तर ती मांडणी सन २००३ मधे प्रादुर्भाव झालेल्या सार्स म्हणजे (सिव्हिअर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम ) कोरोना विषाणु - १ च्या मांडणीवर आधारित आहे. २२ शास्त्रज्ञांच्या अहवालात, आरटीपीसीआर फेटाळण्याचे हे प्रमुख व पहिले कारण आहे.

येत्या जानेवारीपासुन नवी चाचणी पध्दती लावली जाईल असे दिसते. पण आरटीपीसीआर फाॅल्स पाॅझिटिव्ह म्हणजे बाधा नसलेल्यांना बाधा आहे असे नोंदत असल्याने जागतिक साथ घोषित करण्यात आली. ती ९७% चुकीचे निर्णय देत होती हे वास्तव मान्य करून जाणूनबुजून केलेली जागतिक साथीची घोषणा व त्याबरोबर सर्व बंधने आणि लसीकरण मागे घेतले पाहिजे आणि पीडित लोकांना ताबडतोब नुकसान भरपाई दिल्या गेली पाहिजे.

कोरोना ही अथ पासुन इति पर्यंत फसवणुक आहे. "कोव्हिड- १९ नावाचा विषाणु व अर्थातच त्याची साथच अस्तित्वात नाही", असे म्हटल्यावर ऐकणाराचा विश्वास बसत नाही, इतके जनतेला भ्रमात टाकले गेले आहे. विज्ञानाच्या नावाने अशी जागतिक पातळीवरील, अक्षरशः जीवघेणी नियोजित फसवणूक इतिहासात झाली नाही आणि फार्मा लॉबीने औषधे विक्री करिता हे षडयंत्र केले हे आता उघड झाले आहे.*

जनतेने प्रसारमाध्यमांकडे आपले डोके गहाण ठेवले आहे. यापुढच्या टप्प्यात भारतात खोट्या तिसऱ्या लाटेचा प्रयोग करण्यात येईल असे चिन्ह आहे. तसे झाल्यास भारतीयांच्या पुढच्या पिढ्या कायमच्या उध्वस्त होतील.

या लसी जनुकीय बदल घडवतात. निर्माण होणारी व्यंगे, आजार, वंध्यत्व इ. दोष पुनरूत्पादनाद्वारे पुढील पिढ्यांमधे विवाहांद्वारे संक्रमित होतील. मग यासंदर्भात लस न घेण्याला अर्थ उरणार नाही

लेख वाचुन गप्प राहू नका. कृपया राजकारणी, नेते, नोकरशहा आणि जनतेला जागं करण्यासाठी झटुन प्रयत्न करा. लस घेतलेल्यांना असे वाटत आहे की, आता स्वातंत्र्य परत मिळेल, परंतु तसे होणार नाही. इझ्रायलमधे जवळजवळ सर्वांनी दोन वा तीन लसी घेतल्या. तरी आता त्यांना दर सहा महिन्यांत एकदा लस घ्यावी लागेल असे सांगण्यात येत आहे.

खोट्या आजारावर खोटे उपचार